68 वर्षांनी एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे!
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्जात आकंठ बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची मालकी अखेर टाटा सन्स कंपनीनेच मिळविली. याबाबतची अधिकृत घोषणा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्जात आकंठ बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची मालकी अखेर टाटा सन्स कंपनीनेच मिळविली. याबाबतची अधिकृत घोषणा...
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे भल्या भल्यांची आर्थिक गाडी रुळावरून घसरली आहे. त्यात सततच्या पावसामुळे भर पडली. अस्मानी...
मुंबई (वृत्तसंस्था) इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने आता 'आयएमपीएस'द्वारे (Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याकडे दोन्ही देशांसह जगाचे लक्ष असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या कित्येक वर्षात...
▶️ दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट!- आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8...
मुंबई (वृत्तसंस्था) गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च २०२१ मध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, तसेच नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे...
चोपडा(प्रतिनिधी)स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर तर्फे कोरोना काळात भारत आणि बांगलादेशातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया-बांगलादेश टेलीकोलॅबरेशन प्रोजेक्ट’मध्ये सहभागी होऊन...
▶️ पळासदडे येथे गाव दरवाजा, सामाजिक सभागृह व मोरी बांधकामाचे भूमिपूजनअमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा प्रचंड आर्थिक संकटात आला...
मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे उद्यापासून (ता. ७) उघडली...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ६ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुका व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मिनी विधानसभा समजल्या...