ताज्या घडामोडी

विशेष बातम्या

नक्की वाचा

Blog

पाकिस्तानचा द्वेष; जर्सीवर भारताऐवजी टाकलं दुसर्‍याच देशाचं नाव!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याकडे दोन्ही देशांसह जगाचे लक्ष असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या कित्येक वर्षात...

राज्यात उद्यापासून मिशन कवच कुंडल अभियान!

▶️ दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट!- आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार अनुदान!

मुंबई (वृत्तसंस्था) गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च २०२१ मध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, तसेच नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे...

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी चोपड्यातील शिक्षकांचा गौरव!

चोपडा(प्रतिनिधी)स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर तर्फे कोरोना काळात भारत आणि बांगलादेशातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया-बांगलादेश टेलीकोलॅबरेशन प्रोजेक्ट’मध्ये सहभागी होऊन...

तालुक्यात अतिवृष्टी मुळे पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच!-आ.अनिल पाटील

▶️ पळासदडे येथे गाव दरवाजा, सामाजिक सभागृह व मोरी बांधकामाचे भूमिपूजनअमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा प्रचंड आर्थिक संकटात आला...

राज्यात उद्यापासून मंदिरे उघडणार; नियमावली ने करावे लागेल दर्शन!

मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे उद्यापासून (ता. ७) उघडली...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ६ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुका व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मिनी विधानसभा समजल्या...

जि.प. व पंचायत समिती पोट निवडणुकीत ६३ टक्के मतदान;आज मतमोजणी

मुंबई (वृत्तसंस्था) काल झालेल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत...

अमळनेर शहरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न आ.अनिल पाटील सोडविणार!

▶️ निचऱ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा,जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पत्रअमळनेर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे अमळनेर नगरपरिषद हद्दीतील कॉलनी परिसरात सतत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नागरिक अक्षरशः...

अतिवृष्टी व अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतीचे होणार तात्काळ पंचनामे!

▶️ आमदार अनिल पाटील यांची मंत्र्यांशी चर्चा; मुंबई ला जाऊन घेणार प्रत्यक्ष भेट ▶️ मतदारसंघातील नुकसानीचा मांडणार अहवालअमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर मतदार संघात...

error: Content is protected !!