Month: September 2021

कापूस,ज्वारी,मका वर अळींचा प्रादुर्भावाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या!- आमदार चिमणराव पाटील

पारोळा (प्रतिनिधी) एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगांव या तालुक्यांसह जळगांव जिल्ह्यात कापसावर लाल्यारोग व बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर...

रविंद्र पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ कार्यालय गुरुकुंज आश्रम मोझरी महाराष्ट्र संचलित श्रीगुरुदेव सेवामंडळ यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,आठवले जिल्हास्तरीय बैठक संपन्न!

जळगाव (प्रतिनिधी) रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत देशाचे सामाजिक न्याय व आधीकारिता राज्यमंत्री नामदार डॉ. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत...

कोरोना कॉलर ट्यून बंद करायची आहे का? तर हे करा

मागील २ वर्षांपासून कोरोना काळ चालू आहे - तसेच मोबाइल मध्ये सुद्धा कॉल केल्यांनतर सर्वात आधी Corona Caller Tune ऐकायला...

निवडणूक प्रक्रियेत नागरीकांचा सहभाग वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा!- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव (प्रतिनिधी)निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरीकांचा सहभाग वाढावा याकरीता मतदार नोंदणीबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होणेबरोबरच जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे...

पारोळा येथे शिवसेने तर्फे पत्रकारांना फर्स्ट एड किटचे वाटप

पारोळा (प्रतिनिधी)शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री ना.श्री.एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतुन,आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार्याने तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे...

स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्याजदरामध्ये होणार बदल!

मुंबई (वृत्तसंस्था) स्टेट बँक ऑफ इंडियाने काल 15 सप्टेंबर 2021 ला आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे.त्यानुसार गृह कर्ज,...

प्लॅटफॉर्म तिकिटावर करू शकता ट्रेनमध्ये प्रवास!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म तिकिट हे 2 ते 3 तासांसाठी वैध असते म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिट घेतलेले असले...

इंटरनेटशिवायही तुम्ही UPI वरून करू शकता पेमेंट!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पेमेंट भरण्याची व्यवस्था दिलेली असते.मागील काळापासून यूपीआयवरून पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले...

केंद्र सरकारचे तीन मोठे निर्णय;लाखो तरुणांना मिळणार रोजगार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने आज तीन महत्वाचे निर्णय घेतले. कॅबिनेट बैठकीत एकूण 26058 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली....

error: Content is protected !!