महाराष्ट्र

सावधान! पुणे,पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे 7 रुग्ण!

पुणे (वृत्तसंस्था )महाराष्ट्रावरील 'ओमायक्रॉन'चे संकट आणखी गडद होताना दिसत आहे . डोंबिवलीतील तरुणाला ' ओमायक्रॉन'ची बाधा झाल्याचे शनिवारी ( 4...

महाराष्ट्रात प्रवेशासाठी नवी नियमावली;कडक निर्बंध लागू!

मुंबई (वृत्तसंस्था) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लाेकांसाठी मोठी बातमी आहे.. कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नव्या विषाणूमुळे ठाकरे सरकार सतर्क झाले आहे. परराज्यातून...

शाळा चालू करण्याबाबत आरोग्य विभागाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना!

मुंबई (वृत्तसंस्था) आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेतयेत्या 1 डिसेंबर पासून...

अखेर 1 डिसेंबरपासून पहिली पासून सर्व वर्ग ऑफलाइन सुरु!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन सुरु करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे . ग्रामीण भागात...

राज्यात 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता!

पुणे (वृत्तसंस्था) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या...

MPSC मार्फत 15511 पदांची भरती होणार!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यासह काही विभागांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा या आयोगामार्फत एकूण 15511 जागा भरण्यासाठी...

समीर वानखेडे जन्माने मुस्लिम; महापालिकेने उच्च न्यायालयात दिले प्रतिज्ञापत्र!

मुंबई (वृत्तसंस्था) ड्रग्ज पार्टी प्रकरणी कारवाई करणारे मुंबई NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये....

शिक्षकांचे वेतन लेखाशीर्ष अनिवार्य करण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे!

▶️ राज्य सैनिकी शाळा कृती समितीतर्फे निवेदननाशिक (प्रतिनिधी) शिक्षकांचे वेतन लेखाशीर्ष अनिवार्य करण्यासाठी तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परत मिळणार परीक्षा शुल्क!

पुणे (वृत्तसंस्था) उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उच्च माध्यमिक...

या वर्षी दहावी, बारावीची लेखी परीक्षा होणार!

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या वर्षी कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन...

error: Content is protected !!