देशविदेश

तंबाखु सोडण्यासाठी डॉ. सचिन परब यांनी सांगितली पंचसूत्री

▶️ जागतिक तंबाखु विरोधी दिवस वेबिनारजागतिक तंबाखु विरोधी दिवसानिमित्त ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभागातर्फे आयोजित वेबिनारमध्ये तंबाखु सोडण्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब केल्यास व्यसनमुक्तिच्या...

कोरोनावर नवीन औषध आले भारतात; एका आठवड्यात रुग्ण होणार बरा ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यानंतर वापरण्यात आलेलं औषध भारतातही उपलब्ध झालं आहे. कोरोना रुग्णांवर...

‘ट्विटर’चा केंद्र सरकारला विरोध; नवे नियम स्वीकारण्यास नकार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकारी नेमण्याची सूचना केली होती. त्यासाठी दिलेली...

शंभर रुपयांच्या नोट संदर्भात झाला हा निर्णय!

मुंबई (वृत्तसंस्था) नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात रंग-बेरंगी नोटा आल्या. मात्र, त्या जास्त काळ टिकत नसल्याचेही समोर आले आहे. पाण्यात भिजल्या वा...

क्रीडा पुरस्कारांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन!

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय खेळातील अतिउच्च कामगिरीबाबत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार,...

दोन हजार रुपयांच्या नोटांचा झाला हा निर्णय!

मुंबई (वृत्तसंस्था) सध्या चलनातून दोन हजार रुपयांची नोट गायबच झाल्याचे दिसते. 'एटीएम'मधूनही दोन हजाराची नोट मिळत नाही. त्यामुळे ही नोट...

म्युकरमायकोसिस आजार संसर्गजन्य आजार नाही-आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची दुसरी लाट संपत असतानाच आता म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) हा आजार वाढत आहे.कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा आजार...

‘यास’ चक्रीवादळ आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार!

पुणे (वृत्तसंस्था) बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून, ओमनकडून त्याचे ‘यास’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे...

ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवृत्ती पाटील प्रथम क्रमांकाने सन्मानित!

सुरत,गुजरात (प्रतिनिधी) अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र यांच्या संस्थेचे संस्थापक शि. अंकुश भाऊ कुमावत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त ही...

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; दीड कोटी कर्मचाऱ्यांना लाभ!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा 105 ते 210 रुपयांपर्यंत वाढ केली आहे....

error: Content is protected !!