महाराष्ट्र शासन

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा!-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे...

राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडणार!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कल्याण (वृत्तसंस्था) राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सातत्याने आंदोलने सुरू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच या प्रश्नांवर भाष्य...

जनतेचे आरोग्य महत्त्वाचे,उत्सव नंतरही साजरे करू!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष संघटनांना कळकळीचे आवाहन▶️ कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती...

राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस!

पुणे (वृत्तसंस्था) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार - येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची...

कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची गरज!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन▶️ सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घ्या! मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संभाव्य...

नदीपात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार!-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

▶️ चाळीसगाव शहरासह ठिकठिकाणच्या पाहणीत ग्रामस्थांशी साधला संवादचाळीसगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...

राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा!

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होणार तसेच अनेक जिल्ह्याना अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे असे हवामान...

एस.टी.ला 500 कोटींचा निधी; कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार!

मुंबई (वृत्तसंस्था) इंधन दरवाढ, कोरोनाचे संकट नि त्यातून दुरावलेले प्रवासी, यामुळे एसटीचे चाक खोलात रुतत चाललेय. कर्मचाऱ्यांना वेतन देणेही अवघड...

अतिवृष्टी नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासात विमा कंपनीस कळवावी

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती व फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी...

लसीकरण मोहिमेत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दीड कोटीवर; देशात महाराष्ट्र अग्रेसर

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांचे...

error: Content is protected !!