महाराष्ट्र

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/ पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील...

राज्यात पुन्हा जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था)राज्यात १९ सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे ➡️ अशी असणार पुढील...

राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूकीची प्रक्रिया सुरू!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असल्याचे कळविले आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर...

आमदारांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट;पैश्यांची मागणी

▶️ आमदार अनिल पाटील यांच्या सोशल मीडिया टीम ने तात्काळ घेतली दखल अमळनेर(प्रतिनिधी)विज्ञान शाप की वरदान अस आपण नेहमीच म्हणतो...

अखेर बिगुल वाजला; जि.प. व पंचायत समिती पोटनिवडणुक 5 ऑक्टोबरला!

मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने अखेर धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा, तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा...

मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक; मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी केल्या महत्त्वपूर्ण सूचना मुंबई (वृत्तसंस्था) साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार...

साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था)साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अजंग ते तरसोद चौपदरीकरणाचा निकृष्ट कामाची चौकशी करून काम जलद गतीने करा!-आ.चिमणराव पाटील

पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम गेल्या कित्तेक दशकापासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच मोठी गैरसोय होतांना दिसत...

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज!

मुंबई (वृत्तसंस्था) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे,यामुळे राज्यात अनेक ठिकाणी...

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गणरायाला प्रार्थना!

▶️ वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापनामुंबई (वृत्तसंस्था) जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे....

error: Content is protected !!