मंत्रालय मुंबई

ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तां साठी जाहीर केली, 10 हजार कोटींची मदत!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ठाकरे सरकारने पूरग्रस्त तसेच अतिवृष्टी बाधितांसाठी आता मोठी मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,...

भारनियमन केले जाणार नाही;वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू!- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

▶️ ग्राहकांना वीज वापरात काटकसरीचे आवाहनमुंबई (वृत्तसंस्था) कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने...

चाहत्यांचा ट्रोल; अमिताभ बच्चन यांनी वाढदिवशी तोडला करार!

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचा महानायक, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज (सोमवार) 79 वा बर्थ-डे.. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला, मात्र दुसरीकडे...

कोकणच्या विकासाने भरारी घेतली, कोकणची संपन्नता जगासमोर येणार!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पणसिंधुदुर्ग (वृत्तसंस्था)आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी...

राज्यात उद्यापासून मिशन कवच कुंडल अभियान!

▶️ दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट!- आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार अनुदान!

मुंबई (वृत्तसंस्था) गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च २०२१ मध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, तसेच नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे...

राज्यात उद्यापासून मंदिरे उघडणार; नियमावली ने करावे लागेल दर्शन!

मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे उद्यापासून (ता. ७) उघडली...

जि.प. व पंचायत समिती पोट निवडणुकीत ६३ टक्के मतदान;आज मतमोजणी

मुंबई (वृत्तसंस्था) काल झालेल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत...

सार्वजनिक नवरात्रौत्सव बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई (वृत्तसंस्था) गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून...

राज्यात चार दिवस अतिमुसळधार पाऊस;हवामान विभागाचा इशारा!

मुंबई (वृत्तसंस्था) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. या चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे....

error: Content is protected !!