Month: September 2021

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन@

▶️ आमदार अनिल पाटील व समाजबांधवांची उपस्थितीअमळनेर(प्रतिनिधी)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 223 व्या पुण्यतिथीनिमित्त बसस्थानकाजळीलअहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास आमदार अनिल भाईदास...

धनदाई महाविद्यालयात शिक्षकदिनी उपक्रमशील शिक्षक व पत्रकारांचा गौरव!

अमळनेर )प्रतिनिधी)धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील शिक्षक व पत्रकार बांधवांचा गौरव...

राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडणार!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कल्याण (वृत्तसंस्था) राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सातत्याने आंदोलने सुरू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच या प्रश्नांवर भाष्य...

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे;प्रशासनाचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता 232.350 मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू...

दिपक चतुर गिरासे यांची ज.जि.प्रा.शि.स. सोसायटी वर स्वीकृत संचालक पदी निवड!

पारोळा(प्रतिनिधी) जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी मर्यादित पतसंस्था जळगांव मुख्य शाखा पारोळा येथे प्राथमिक शिक्षकांची संचालक पदी निवड करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष...

हतनूर धरणातून आज मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार;प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी...

बोरी नदीत बुडणाऱ्या व्यक्तीला उंदिरखेडेच्या तरूणांनी दिले जीवदान!

पारोळा(प्रतिनिधी) काल संध्याकाळी तामसवाडी येथील बोरी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाचे सर्व 15 दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे बोरी...

दिव्यांग शिक्षकांचा आ.डॉ.सुधीर तांबे यांच्याकडून गौरव!

जळगाव (प्रतिनिधी)शिक्षक दिनानिमित्ताने सर्व शिक्षकांचा गौरव केला जातो परंतु दृष्टी नसलेल्या शिक्षकांचा सन्मान केला जात नाही ही खंत विचारात घेऊन...

जनतेचे आरोग्य महत्त्वाचे,उत्सव नंतरही साजरे करू!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष संघटनांना कळकळीचे आवाहन▶️ कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती...

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करावी!- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव (प्रतिनिधी)चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त गावात रोगराई पसरु नये याकरीता ग्रामविकास विकास, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने एकमेकांमध्ये समन्वय राखून...

error: Content is protected !!