महाराष्ट्र

राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस!

पुणे (वृत्तसंस्था) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार - येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची...

कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची गरज!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन▶️ सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घ्या! मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संभाव्य...

राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा!

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होणार तसेच अनेक जिल्ह्याना अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे असे हवामान...

एस.टी.ला 500 कोटींचा निधी; कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार!

मुंबई (वृत्तसंस्था) इंधन दरवाढ, कोरोनाचे संकट नि त्यातून दुरावलेले प्रवासी, यामुळे एसटीचे चाक खोलात रुतत चाललेय. कर्मचाऱ्यांना वेतन देणेही अवघड...

लसीकरण मोहिमेत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दीड कोटीवर; देशात महाराष्ट्र अग्रेसर

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांचे...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक; मुख्यमंत्र्याबाबतचे वक्तव्य भोवले!

चिपळूण (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी...

अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

▶️ पाणी क्षेत्रात उत्तम कार्यासाठी जागतिक स्तरावरील पुरस्कारजळगाव (प्रतिनिधी)पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल 'एनर्जी अँड एनव्हायर्मेंट फाऊंडेशनतर्फे 'ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड '...

शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकरच, मंदिरांसाठी घाई नको!-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था)महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय 5-6 दिवसांत घेणार आहोत. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने मंदिरे उघडण्यासाठी...

आ.अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण खान्देशला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी!

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या 25% पेक्षा कमी प्रजन्यमान झाले असुन,श्रावणात देखील सगळीकडे कोरडच असल्याने पिकांची...

error: Content is protected !!