जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करावी!- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव (प्रतिनिधी)चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त गावात रोगराई पसरु नये याकरीता ग्रामविकास विकास, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने एकमेकांमध्ये समन्वय राखून...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा!- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

▶️ विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हादंडाधिकारी राऊतांचे आवाहनजळगाव (प्रतिनिधी) कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने...

जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक; एकाच दिवशी 77513 लाभार्थ्यांचे लसीकरण!

▶️ आतापर्यंत 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना दिली लसजळगाव (प्रतिनिधी) कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात लसीकरणाला वेग आला...

अतिवृष्टी नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासात विमा कंपनीस कळवावी

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती व फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी...

जळगाव जिल्ह्यात झाल्या,15 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरीकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे....

जिल्ह्यात 50030 कोविशिल्ड तर 2840 कोव्हॅक्सीन लसीची मात्रा उपलब्ध

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असून राज्य शासनातर्फे नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला...

भालशिव येथे झोक्यातून पडून 1 वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यु!

यावल(प्रतिनिधी) सुनिल गावडेतालुक्यातील भालशिव गावात एक वर्षाची लहान चिमकुलीचा झोक्यातुन पडुन मरण पावल्याची दुदैवी घटना घडली असुन यावल पोलीसात या...

जिल्ह्यात 12 लाख 13 हजार लाभार्थ्यांना दिले कोरोना लसीचे डोस!

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे....

जिल्ह्यात 8 सप्टेंबर पर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37...

स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा अनुसूचित जातीतील नव उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत...

error: Content is protected !!