ताज्या घडामोडी

विशेष बातम्या

नक्की वाचा

Blog

जळगाव जिल्ह्यात 6 मे पर्यंत 37(1) (3) कलम लागू!

जळगाव(प्रतिनिधी)सध्या संपुर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे...

इमारतीत 5 पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यास सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित!

जळगाव (प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण असतील, अशा ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment...

संत निरंकारी मिशनच्या वतीने दिल्लीमध्ये १००० बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील ग्राऊंड नं.८...

नीरज साळुंखेची शिकागो युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक क्लबच्या अध्यक्षपदी निवड

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी नीरज किशोर साळुंखे अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीच्या B.S.च्या तिसर्‍या वर्षी शिकतआहे. त्याची शिकागो युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक...

प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

गुरुवार, 22 एप्रिल 2021 ▶️ ब्रेक द चेन अंतर्गत आजपासून 1 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर,...

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 22 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू!

मुंबई (वृत्तसंस्था) 'ब्रेक द चेन' अंतर्गत दि. 22 एप्रिल 2021, रात्री 8 वाजेपासून नवीन सुधारित नियमावली तयारी झाली असून ती...

धक्कादायक! 600 रुपयांमध्ये कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट; टोळी जेरबंद!

ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी बसवून देणारेच देत होते निगेटिव्ह रिपोर्ट पुणे(वृत्तसंस्था )पिंपरी-चिंचवड शहरातून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या...

शेतकऱ्यांनी एचटीबीटी वाणाची लागवड न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तसेच तणनाशकाला सहनशील असणारे Transgenic Glyphosate/Herbicide Tolerant trait वापरुन अनेक बोगस कंपन्या बियाणे...

जळगावला 1134 रूग्ण झाले कोरोना मुक्त!

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 1134 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 1142 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत, 22 रुग्णांचा मृत्यू...

प्राणवायूने घेतले 22 जणांचा प्राण; मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत,उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

महाराष्ट्र शोकमग्न आहे!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे....

error: Content is protected !!